उशी उसवली कि त्यातून
कस कापूस थोड
थोड आणि हळू
हळू बाहेर पडत
ना अगदीच तसं
झाल होत माझ्या
मनाचं
थोडीशी मनाची गाठ मोकळी
काय केली मी
… नुसत्या आठवणीच आठवणी बाहेर
पडू लागल्या
त्यात भर म्हणून
कि काय कुणाश
ठाऊक … पाउस पडत
होता … :)
कापूस पावसात भिजल्यावर जड
होता न तसाच
झाल होत अगदी
..
भिजलेल्या आठवणीनी मन आणि
मेंदू दोन्हीही जड
झाले होते
हा पावसाला या तापलेल्या
पृथ्वीला शमवेल पन… माझ्या
मनातली आग मात्र
वणव्यासारखी पसरत चालली
अहे….
No comments:
Post a Comment