उशी उसवली कि त्यातून
कस कापूस थोड
थोड आणि हळू
हळू बाहेर पडत
ना अगदीच तसं
झाल होत माझ्या
मनाचं
थोडीशी मनाची गाठ मोकळी
काय केली मी
… नुसत्या आठवणीच आठवणी बाहेर
पडू लागल्या
त्यात भर म्हणून
कि काय कुणाश
ठाऊक … पाउस पडत
होता … :)
कापूस पावसात भिजल्यावर जड
होता न तसाच
झाल होत अगदी
..
भिजलेल्या आठवणीनी मन आणि
मेंदू दोन्हीही जड
झाले होते
हा पावसाला या तापलेल्या
पृथ्वीला शमवेल पन… माझ्या
मनातली आग मात्र
वणव्यासारखी पसरत चालली
अहे….